'आजचे पेळू श्यामचे आहेत. त्यांनी आज पिंजले.' गोविंदा म्हणाला.
इतक्यात राम तेथे आला, त्याने ते बोलणे ऐकले. 'अलीकडे श्यामचे मन दु:खी आहे. ते त्याचे दु:खी मन त्याला काम चांगले करू देत नाही. हातून काम चांगले व्हावयास मनही प्रसन्न पाहिजे.' राम म्हणाला.
'सर्व सिध्दीचे कारण । मन करा रे प्रसन्न ॥'
असा तुकारामाचा चरण आहे.
'श्याम कोठे गेला आहे, गोविंदा?' रामने विचारले.
'ते मघा तर वरती होते.' भिका म्हणाला.
'ते त्या ऐलाबाईकडे जाणार होते,
'आजचे पेळू श्यामचे आहेत. त्यांनी आज पिंजले.' गोविंदा म्हणाला.
इतक्यात राम तेथे आला, त्याने ते बोलणे ऐकले. 'अलीकडे श्यामचे मन दु:खी आहे. ते त्याचे दु:खी मन त्याला काम चांगले करू देत नाही. हातून काम चांगले व्हावयास मनही प्रसन्न पाहिजे.' राम म्हणाला.
'सर्व सिध्दीचे कारण । मन करा रे प्रसन्न ॥'
असा तुकारामाचा चरण आहे.
'श्याम कोठे गेला आहे, गोविंदा?' रामने विचारले.
'ते मघा तर वरती होते.' भिका म्हणाला.
'ते त्या ऐलाबाईकडे जाणार होते,